भारतात अनेक मोठ्या नद्या आहेत आणि पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रशस्त असा किनारा लाभलेला आहे. नदीकाठावरील आणि समुद्रकिना-यावरील लोक सामान्यत: मासे गोळा करीत.

KalaaPushpa – Blog, Books and Art
भारतात अनेक मोठ्या नद्या आहेत आणि पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रशस्त असा किनारा लाभलेला आहे. नदीकाठावरील आणि समुद्रकिना-यावरील लोक सामान्यत: मासे गोळा करीत.
भारताला हिमालय, अरावली, विंध्य-सातपुडा, सह्याद्रि ते दक्षिणेतील निलगिरी पर्यंत अनेक प्रकार्चे पर्वत लाभलेले आहेत. त्याच बरोबर देशाच्या अशा डोंगराल भागाच्या अवतीभवती अनेक वने, घनदाट अरण्येही
मुख्य शहरापासून आजूबाजूला असलेल्या अनेक छोट्या गावातून आणि वाड्या वस्त्यांमधून मुख्यत्वे शेती हाच उद्योग असे. त्यामुळे या ठिकाणी शेतीला पूरक असे उद्योग असत. शेतीला पूरक
आजच्या काळात प्राचीन भारतीय उद्योगांकडे पहाताना त्यांचे काही विशेष लक्षांत घ्यायला हवेत. सर्वप्रथम उत्पादनांची विविधता आणि त्यातील कलात्मकता फार विलक्षण आहे. या काळातील अनेक गोष्टी
प्राचीन काळातील काही प्रमुख राजधान्या असलेली गावे पाहिली तर त्यात पाटलीपुत्र, अयोध्या, मथुरा, मिथिला, गया, मगध, त्रिपुरी, उज्जैन, पैठण, अमरावती, कलिंग, पुरी, कांची, रामेश्वर, कोची,
भारत हा एक खंडप्राय देश आहे. वैदिक काळापासून या देशाच्या विविध भागात लोकवस्ती वाढत गेली आणि इ.स. १२०० पर्यंत हा देश एक अतीशय ऐश्वर्य संपन्न