गंगोत्रीला उगम पावून कधी अलकनंदा तर कधी भागीरथीच्या रुपात गंगा अवतरते. साठ हजार सगर पुत्रांना आपल्या आगमनाने आणि स्पर्शाने संजीवनी देणाऱ्या गंगेचा प्रवाह आजूबाजूचा प्रदेश

KalaaPushpa – Blog, Books and Art
गंगोत्रीला उगम पावून कधी अलकनंदा तर कधी भागीरथीच्या रुपात गंगा अवतरते. साठ हजार सगर पुत्रांना आपल्या आगमनाने आणि स्पर्शाने संजीवनी देणाऱ्या गंगेचा प्रवाह आजूबाजूचा प्रदेश
गढ मंडलाची दिव्य राणी, राणी दुर्गावती कथा तुझ्या शौर्याची आजही लोक तिथे सांगती चंदेलांची रुपवती कन्या असे शूर वीर गोंड राजा दलपतशहाला मनी मानीला वर
जुलै १९४७. भारताला स्वातंत्र्य मिळणार आणि तेही १५ ऑगस्ट रोजी हे एव्हाना निश्चित झाले होते. स्वतंत्र देशांकडे कार्यभार हस्तांतर करण्याची तयारी ब्रिटिश सरकारने सुरू केली
मॅक्स मुल्लर हा जर्मन scholar. म्हणजे जन्म आणि शिक्षण जर्मनीमध्ये. त्यानंतर इंग्लंड मधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून जबाबदारी. आणि कार्यक्षेत्र संस्कृत भाषा, वेद, भारतीय
भाषा – संस्कृत, मराठी संकलक – श्रीकृष्ण वैद्य Free E-Book –> Click here for pdf file शाळेतून – Jack and Jill, Humpty Dumpty, Hickory Dickory
सरस्वती सिंधू संस्कृतीच्या निर्मितीची रहस्ये उलगडताना तिच्या अंताची कारणे रहस्ये बनून समोर आली. एवढ्या प्रगत संस्कृतीची पायाभरणी करणारे आणि त्या संस्कृतीला वैभवाच्या कळसाला नेणारे हे
सरस्वती-सिंधू संस्कृतीची वैशिष्ठ्ये अशी– आखणी करून बांधलेली नगरे, नगरांना असलेली तटबंदी, त्यामधील काटकोनातील रस्ते, दोन किंवा तीन मजली घरे, घराघरात संडासची सोय, सांड पाण्याचा भुयारी
१६ व्या शतकात भारतात अनेक स्थित्यंतरे घडत होती. १३ व्या शतकात इल्तुतमिश भारतात आल्यापासून भारताच्या निरनिराळ्या भागात मुस्लिम आणि हिंदू राज्यांचा संमिश्र कारभार चालू होता.
प्र या महिम्ना महिनासु चेकिते द्युम्नेभिरन्या अपसामपस्तमा। रथ इव बृहति विभवने कृतपस्तुत्या चिकितुषा सरस्वती।। अतीव तेजस्वी, अत्यंत शोभायमान आणि सौंदर्यसंपन्न, रथाप्रमाणे वेगाने धावणाऱ्या आणि नद्यांमध्ये
कला ही मोठी मनोरंजक गोष्ट आहे. अदृश्य असणाऱ्या तरीही जाणवणाऱ्या अनुभूतीला दृश्य स्वरूपात साकारणे म्हणजे कला. मग ते ऋग्वेदामधून येणारे उषस् सूक्त म्हणजे पहाट समयाचे
आजच्या कोरोना व्हायरस – कोविद १९ अनुषंगाने अचानक श्री सातवळेकरांचे पुस्तक मिळाले. हे पुस्तक वाचून जी माहिती मिळाली ती मी इथे थोडक्यात मांडली आहे. २०
आसिंधु सिंधुपर्यँता यस्य भारतभूमिका। पितृभू: पुण्यभूचैव स वै हिंदुरिति स्मृत:।। या श्लोकात उल्लेख असणारी सिंधू नदी ही प्रत्येक भारतीयाला वंदनीय आहे. याच नदीच्या काठी भारतीय
सन १९२१. एव्हाना ब्रिटिश राज्याचा अंमल पूर्ण भारतात पक्का झाला होता. टपालसेवा, तारसेवा आणि रेल्वे सेवा यांच्या आधारावर ब्रिटिशांनी भारताचा कानाकोपरा एकमेकांशी जोडायला सुरुवात केली
सन १९५७. दिल्लीहून निघालेली एक रेल्वे भोपाळच्या दिशेने वेगात निघाली होती. या गाडीचा वेग भोपाळ स्टेशन येण्याआधी थोडा कमी झाला होता. आणि अचानक त्या गाडीतून
PC – Damodar Hari Caphekar portrayed in VandeMataram Calendar. सध्या अचानक अनेकांना ब्रिटीश अधिकारी रँडचा पुळका आला आहे. यावर दोन-तीन लेख वाचनात आले. या सर्व
सांस्कृतिक वारसा या मालिकेतला शेवटचा भाग. वारसा म्हणजे काय इथून सुरवात केली. आज वारश्याचे जतन आणि संवर्धन का गरजेचे आहे या विषयी. तेजोमय भारत वर
करोना मुळे पुन्हा एकदा आपल्याला आपल्या संस्कृतीची महती कळू लागली आहे. बाहेरून आल्यावर तोंड हातपाय धुणे. कपडे बदलणे हे पुन्हा शिकत आहोत. याचीच पुढची स्टेप
बाळावरचे संस्कार … बारसे, बडबडगीते आणि अंगाई. भाषा, म्हणी, गाणी, आणि गोष्टीच गोष्टी! दीपाली पाटवदकर आणि मित्रा देसाई यांच्या कडून …
पृष्ठ – आर्ट पेपर वर ८ B&W चित्रे साईज – ८” x १०” किंमत – ४०० ३००/- चित्रकार – दीपाली पाटवदकर, तृप्ती कुंभारे Click To
इतिहास बौद्ध धर्म संस्थापक सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म शाक्य वंशात झाला. उत्तर बिहारमध्ये कपिलवस्तु येथे शाक्य वंशाचे राज्य होते. राजा शुद्धोदन व राणी मायावती