इ. स.पूर्व ३ ऱ्या शतकात चीनमध्ये हान राजवट होती. याच काळात चीनमध्ये हूण जमातीच्या टोळ्यांनी चिनी राजवटीला त्रस्त केले होते. या हूणांच्या टोळ्या अतिशय कडव्या

KalaaPushpa – Blog, Books and Art
इ. स.पूर्व ३ ऱ्या शतकात चीनमध्ये हान राजवट होती. याच काळात चीनमध्ये हूण जमातीच्या टोळ्यांनी चिनी राजवटीला त्रस्त केले होते. या हूणांच्या टोळ्या अतिशय कडव्या
दुसरा नमस्कार अग्नीला! नव्हे नव्हे अग्नी देवतेला. हो देवताच ती. पंचमहाभूतांपैकी एक. सर्वत्र चैतन्यरूपात वावरत असलेली देवता. सर्व प्राणांचा आधार असलेली देवता. सूर्य देखिल एक
इ.स. पूर्व ३२२ मध्ये चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली आणि भारतातील राजकीय चित्र बदलू लागले. मौर्य घराण्याच्या स्थापनेच्या आधी भारतातील राजकीय घटना आणि प्रसंग या
भारत हा एक खंडप्राय देश आहे. वैदिक काळापासून या देशाच्या विविध भागात लोकवस्ती वाढत गेली आणि इ.स. १२०० पर्यंत हा देश एक अतीशय ऐश्वर्य संपन्न
श्री. जेफरी आर्मस्ट्रोंग VASA – Vedic Academy of Sciences and Arts या संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेद्वारे ते योग, ध्यान, तत्त्वज्ञान या विषयांवर कार्यशाळा घेतात.
ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्याईस्यात् सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिती । आमचे राज्य कल्याणकारी असो. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य
सप्तसिंधूच्या प्रदेशात वैदिक संस्कृती वाढली, बहरली. या संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य होते यज्ञयाग. वेदकालात यज्ञ संस्था हा समाजाचा अविभाज्य घटक झाला होता. विविध प्रकारचे यज्ञ करून
गंगोत्रीला उगम पावून कधी अलकनंदा तर कधी भागीरथीच्या रुपात गंगा अवतरते. साठ हजार सगर पुत्रांना आपल्या आगमनाने आणि स्पर्शाने संजीवनी देणाऱ्या गंगेचा प्रवाह आजूबाजूचा प्रदेश
गढ मंडलाची दिव्य राणी, राणी दुर्गावती कथा तुझ्या शौर्याची आजही लोक तिथे सांगती चंदेलांची रुपवती कन्या असे शूर वीर गोंड राजा दलपतशहाला मनी मानीला वर
जुलै १९४७. भारताला स्वातंत्र्य मिळणार आणि तेही १५ ऑगस्ट रोजी हे एव्हाना निश्चित झाले होते. स्वतंत्र देशांकडे कार्यभार हस्तांतर करण्याची तयारी ब्रिटिश सरकारने सुरू केली
मॅक्स मुल्लर हा जर्मन scholar. म्हणजे जन्म आणि शिक्षण जर्मनीमध्ये. त्यानंतर इंग्लंड मधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून जबाबदारी. आणि कार्यक्षेत्र संस्कृत भाषा, वेद, भारतीय
भाषा – संस्कृत, मराठी संकलक – श्रीकृष्ण वैद्य Free E-Book –> Click here for pdf file शाळेतून – Jack and Jill, Humpty Dumpty, Hickory Dickory
सरस्वती सिंधू संस्कृतीच्या निर्मितीची रहस्ये उलगडताना तिच्या अंताची कारणे रहस्ये बनून समोर आली. एवढ्या प्रगत संस्कृतीची पायाभरणी करणारे आणि त्या संस्कृतीला वैभवाच्या कळसाला नेणारे हे
सरस्वती-सिंधू संस्कृतीची वैशिष्ठ्ये अशी– आखणी करून बांधलेली नगरे, नगरांना असलेली तटबंदी, त्यामधील काटकोनातील रस्ते, दोन किंवा तीन मजली घरे, घराघरात संडासची सोय, सांड पाण्याचा भुयारी
१६ व्या शतकात भारतात अनेक स्थित्यंतरे घडत होती. १३ व्या शतकात इल्तुतमिश भारतात आल्यापासून भारताच्या निरनिराळ्या भागात मुस्लिम आणि हिंदू राज्यांचा संमिश्र कारभार चालू होता.
प्र या महिम्ना महिनासु चेकिते द्युम्नेभिरन्या अपसामपस्तमा। रथ इव बृहति विभवने कृतपस्तुत्या चिकितुषा सरस्वती।। अतीव तेजस्वी, अत्यंत शोभायमान आणि सौंदर्यसंपन्न, रथाप्रमाणे वेगाने धावणाऱ्या आणि नद्यांमध्ये
कला ही मोठी मनोरंजक गोष्ट आहे. अदृश्य असणाऱ्या तरीही जाणवणाऱ्या अनुभूतीला दृश्य स्वरूपात साकारणे म्हणजे कला. मग ते ऋग्वेदामधून येणारे उषस् सूक्त म्हणजे पहाट समयाचे
आजच्या कोरोना व्हायरस – कोविद १९ अनुषंगाने अचानक श्री सातवळेकरांचे पुस्तक मिळाले. हे पुस्तक वाचून जी माहिती मिळाली ती मी इथे थोडक्यात मांडली आहे. २०
आसिंधु सिंधुपर्यँता यस्य भारतभूमिका। पितृभू: पुण्यभूचैव स वै हिंदुरिति स्मृत:।। या श्लोकात उल्लेख असणारी सिंधू नदी ही प्रत्येक भारतीयाला वंदनीय आहे. याच नदीच्या काठी भारतीय
सन १९२१. एव्हाना ब्रिटिश राज्याचा अंमल पूर्ण भारतात पक्का झाला होता. टपालसेवा, तारसेवा आणि रेल्वे सेवा यांच्या आधारावर ब्रिटिशांनी भारताचा कानाकोपरा एकमेकांशी जोडायला सुरुवात केली