‘सावरकर ‘या नावाला ज्या बंधूनी मंत्रसामर्थ्य बहाल केलं त्या बंधुत्रयीचे शिरोमणी म्हणजे तात्याराव .तात्यारावांचं सारं जीवन समिधेसारखं स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडाला समर्पित होतं .पण आश्चर्य हे

KalaaPushpa – Blog, Books and Art
‘सावरकर ‘या नावाला ज्या बंधूनी मंत्रसामर्थ्य बहाल केलं त्या बंधुत्रयीचे शिरोमणी म्हणजे तात्याराव .तात्यारावांचं सारं जीवन समिधेसारखं स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडाला समर्पित होतं .पण आश्चर्य हे
प्रिय बाबा,२८ मे १९ ला तुम्हाला जाऊन पाच वर्षं झाली .या पाच वर्षांत अनेकदा वाटलं तुम्हावर लिहावं.पण तुमचं माझं असं जे काही आहे, ते इतकं
अहिल्याबाई होळकर! भारताला लाभलेली सुखदा, वरदा, मंगला, कल्याणी महाराणी. या शिवभक्त राणीने १७६६ पासून १७९५ पर्यंत, ३० वर्ष न्यायाने व नीतीने राज्य केले. खरेतर अहिल्याबाई
गणपती हा – अक्षरांचा, लिखाणाचा आणि ग्रंथांचा देव आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर गणेशाला सर्व प्रकारच्या साहित्याचा अविष्कार मानतात! ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणपतीचा जयजयकार करतांना ज्ञानेश्वर म्हणतात –