श्री निलेश नीलकंठ ओक यांनी Chemical Engineering मध्ये MS ची पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक

KalaaPushpa – Blog, Books and Art
श्री निलेश नीलकंठ ओक यांनी Chemical Engineering मध्ये MS ची पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक
मूळ भाषण – डॉ. गौरीताई माहुलीकर | मराठी अनुवाद – दिपाली पाटवदकर डॉ. गौरी माहुलीकर (gauri.mahulikar@cvv.ac.in) या मुंबई विद्यापीठातील माजी संस्कृत विभाग प्रमुख होत. सध्या
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनाग् ।भक्तविघ्नहनने धृतर(य)त्नं, तं नमामि भवबालकरत्नम् ।।१।। बुधभूषण, मूळ श्लोक भक्तसंकटे दूर कराया, सत्वर जो कृतीशिलमत्त हत्तीही वठणी वरती लिलया जो आणीलस्तवन जयाचे
Here are some facts that were NOT REPORTED by Media. See for yourself Media’s partial reporting; its white washing the activities of a certain section.
डियर समराट असोक, शिरसास्टांग नमस्कार इनंती इसेष. वळखलत ना सर, मला? म्या सोपोऱ्याचा दामू! तुमाला मागे मी पत्र धाडलं व्हतं न? माझी मागची पत्रे मिळाली
जे न देखे रवि ते देखे कवी असे म्हटले जाते. त्याची प्रत्यांतरे पावलोपावली येतात. सगळ्याच संस्कृतींमध्ये हे दिसते. प्राचीन ग्रीक कवींनी सूर्याला हेलीओस म्हटले. तो
कोणे एके काळी, रामनामाने शिळांना समुद्रात तारले होते. आज काही शिळांनी रामाच्या लढ्याला तारले. त्या शिळांची, दगडांची, शिलालेखांची, दगडी पन्हाळ्याची, कातळाच्या स्तंभांची, पाषाणाच्या मूर्तींची कथा…
गजोsमिथ्या। पलानयनमपि मिथ्या। ‘अद्वैत वेदांत’ शिकवताना, एक जबरदस्त ताण असतो. मुळात आपल्या अनुभूतीची पातळी कुठेच मॅच नसताना, असा विषय हातात घेणे कठीण होऊन जाते. मग
रामजन्मभूमी याचिकेत श्री रामलल्ला विराजमान ही देवता प्रत्यक्ष पक्षकार आहे. ह्या वादात प्रभू रामचंद्र हे कायदेशीर व्यक्ती मानून त्यांच्या निकट मित्र म्हणजे नेक्स्ट फ्रेंडकरवी उच्च
आषाढ सरी बरसल्या वर धरतीचे उत्फुल्ल रूप अधिकच लोभस आणि बहारदार दिसू लागते. आणि काही अवधीतच या अनुपम लावण्याने शृंगारलेल्या धरतीच्या सख्याचे श्रावणाचे आगमन होते.
चौथ्या शतकात भारतातील बौद्ध भिक्षुंबरोबर, बौद्ध धर्म रेशीम मार्गाने चीन मध्ये पोचला. पुढच्या एक-दोन शतकात बौद्ध धर्म चीन मधून कोरिया मध्ये आणि मग जपान मध्ये
असे म्हणतात की जेव्हा धर्माला मूर्त स्वरूप, मानवी रूप धारण करावे वाटले ,तेव्हा त्याने रामाच्या रुपाने जन्म घेतला।रामो विग्रहवान धर्मः। हेच आपल्याला प्रतिभेच्या संदर्भामध्ये म्हणायचे
अर्थशास्त्राच्या तिसऱ्या अध्यायात कौटिल्याने दुर्ग बांधणीचे नियम सांगितले आहेत. या मध्ये नदीदुर्ग (जलदुर्ग), पर्वतदुर्ग, धन्वदुर्ग (दलदलीच्या प्रदेशातील दुर्ग) आणि वन दुर्ग अशा दुर्गांचे वर्णन केले
छायाचित्रात – अशोकाचे ब्राह्मी, खरोष्टी, ग्रीक व अर्माईक लिपीतील लेख. प्रत्येक लिपी मधील लेखात “धम्म लिपी” शब्द वापरला आहे. गेले काही दिवस धंमलिपी की ब्राह्मीलिपी
साहित्यसङ्गीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः । तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥ – भर्तृहरि नीतिशतकम् साहित्य,संगीत आणि कलाविहिन मनुष्य साक्षात् पशुसमान आहे. हे पशुंचे
भारतात लेखनकला कधीपासुन अस्तित्वात असावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्राचीन काळी लेखन करण्यासाठी अनेक माध्यमे वापरली जात असत. लाकुड, कापड, भुर्जपत्र, ताम्रपत्र, शिलालेख आदी
“इयं धंमलिपी देवानंप्रियेन प्रियदसिना राजा लेखापिता”, अशी सम्राट अशोकाच्या कोरीव लेखांची सुरवात आहे. या प्राकृत भाषेतील लेखाचा शब्दश: अर्थ असा आहे की, हा धार्मिक लेख
समोर अथांग समुद्र पसरलेला होता. सकाळची लवकरची वेळ असल्यामुळे आणि लॉकडाउनमुळे गर्दी नव्हतीच. दोनचार माणसं उत्साहाने व्यायाम करायला आली होती ती आणि सकाळी सकाळी ‘पक्षी
इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा उत्तरार्ध. मेकांग नदीच्या मुखाशी असणारे ओकिओ बंदर. या ठिकाणी भारतातून एक व्यापारी जहाज आले. यातील भारतीयांचा प्रमुख होता कौंडीण्य नावाचा ब्राह्मण.
भारतात अनेक मोठ्या नद्या आहेत आणि पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रशस्त असा किनारा लाभलेला आहे. नदीकाठावरील आणि समुद्रकिना-यावरील लोक सामान्यत: मासे गोळा करीत.