छायाचित्रात – अशोकाचे ब्राह्मी, खरोष्टी, ग्रीक व अर्माईक लिपीतील लेख. प्रत्येक लिपी मधील लेखात “धम्म लिपी” शब्द वापरला आहे. गेले काही दिवस धंमलिपी की ब्राह्मीलिपी

KalaaPushpa – Blog, Books and Art
छायाचित्रात – अशोकाचे ब्राह्मी, खरोष्टी, ग्रीक व अर्माईक लिपीतील लेख. प्रत्येक लिपी मधील लेखात “धम्म लिपी” शब्द वापरला आहे. गेले काही दिवस धंमलिपी की ब्राह्मीलिपी
साहित्यसङ्गीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः । तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥ – भर्तृहरि नीतिशतकम् साहित्य,संगीत आणि कलाविहिन मनुष्य साक्षात् पशुसमान आहे. हे पशुंचे
भारतात लेखनकला कधीपासुन अस्तित्वात असावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्राचीन काळी लेखन करण्यासाठी अनेक माध्यमे वापरली जात असत. लाकुड, कापड, भुर्जपत्र, ताम्रपत्र, शिलालेख आदी
“इयं धंमलिपी देवानंप्रियेन प्रियदसिना राजा लेखापिता”, अशी सम्राट अशोकाच्या कोरीव लेखांची सुरवात आहे. या प्राकृत भाषेतील लेखाचा शब्दश: अर्थ असा आहे की, हा धार्मिक लेख
समोर अथांग समुद्र पसरलेला होता. सकाळची लवकरची वेळ असल्यामुळे आणि लॉकडाउनमुळे गर्दी नव्हतीच. दोनचार माणसं उत्साहाने व्यायाम करायला आली होती ती आणि सकाळी सकाळी ‘पक्षी
इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा उत्तरार्ध. मेकांग नदीच्या मुखाशी असणारे ओकिओ बंदर. या ठिकाणी भारतातून एक व्यापारी जहाज आले. यातील भारतीयांचा प्रमुख होता कौंडीण्य नावाचा ब्राह्मण.
भारतात अनेक मोठ्या नद्या आहेत आणि पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रशस्त असा किनारा लाभलेला आहे. नदीकाठावरील आणि समुद्रकिना-यावरील लोक सामान्यत: मासे गोळा करीत.
ज्याने सदाचाराची शतकृत्ये करून, अनेक गुणांच्या उत्कर्षाच्या योगाने इतर राजे लोकांची कीर्ती आपल्या पायाच्या तळव्याने पुसून टाकली आहे – सज्जनांचा उत्कर्ष आणि दुर्जनांच्विया नाशाला कारणीभूत
भारताला हिमालय, अरावली, विंध्य-सातपुडा, सह्याद्रि ते दक्षिणेतील निलगिरी पर्यंत अनेक प्रकार्चे पर्वत लाभलेले आहेत. त्याच बरोबर देशाच्या अशा डोंगराल भागाच्या अवतीभवती अनेक वने, घनदाट अरण्येही
इ.स. पूर्व पाहिले शतक. शुर्परक (आजचे सोपारा) आणि कल्याण या दोन व्यापारी बंदरांवर रोम मधून व्यापारी जहाजे येत असत. रोम मधून आलेल्या वस्तू इथून इतर
मुख्य शहरापासून आजूबाजूला असलेल्या अनेक छोट्या गावातून आणि वाड्या वस्त्यांमधून मुख्यत्वे शेती हाच उद्योग असे. त्यामुळे या ठिकाणी शेतीला पूरक असे उद्योग असत. शेतीला पूरक
आजच्या काळात प्राचीन भारतीय उद्योगांकडे पहाताना त्यांचे काही विशेष लक्षांत घ्यायला हवेत. सर्वप्रथम उत्पादनांची विविधता आणि त्यातील कलात्मकता फार विलक्षण आहे. या काळातील अनेक गोष्टी
प्राचीन काळातील काही प्रमुख राजधान्या असलेली गावे पाहिली तर त्यात पाटलीपुत्र, अयोध्या, मथुरा, मिथिला, गया, मगध, त्रिपुरी, उज्जैन, पैठण, अमरावती, कलिंग, पुरी, कांची, रामेश्वर, कोची,
रेशीम मार्ग हा मध्य आशिया, गांधार, पार्थिया, पर्शिया मार्गाने चीनकडून रोमकडे जाणारा व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून रोमला मोठ्या प्रमाणावर रेशमाची निर्यात होत असे. रोमन
इ. स.पूर्व ३ ऱ्या शतकात चीनमध्ये हान राजवट होती. याच काळात चीनमध्ये हूण जमातीच्या टोळ्यांनी चिनी राजवटीला त्रस्त केले होते. या हूणांच्या टोळ्या अतिशय कडव्या
दुसरा नमस्कार अग्नीला! नव्हे नव्हे अग्नी देवतेला. हो देवताच ती. पंचमहाभूतांपैकी एक. सर्वत्र चैतन्यरूपात वावरत असलेली देवता. सर्व प्राणांचा आधार असलेली देवता. सूर्य देखिल एक
इ.स. पूर्व ३२२ मध्ये चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली आणि भारतातील राजकीय चित्र बदलू लागले. मौर्य घराण्याच्या स्थापनेच्या आधी भारतातील राजकीय घटना आणि प्रसंग या
भारत हा एक खंडप्राय देश आहे. वैदिक काळापासून या देशाच्या विविध भागात लोकवस्ती वाढत गेली आणि इ.स. १२०० पर्यंत हा देश एक अतीशय ऐश्वर्य संपन्न
श्री. जेफरी आर्मस्ट्रोंग VASA – Vedic Academy of Sciences and Arts या संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेद्वारे ते योग, ध्यान, तत्त्वज्ञान या विषयांवर कार्यशाळा घेतात.
ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्याईस्यात् सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिती । आमचे राज्य कल्याणकारी असो. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य