इ.स. पूर्व सहावे शतक हे वैचारिक खळबळीचे आणि संक्रमणाचे होते. भारतामध्ये वैदिक यज्ञसंस्थेला आव्हान देणाऱ्या जैन आणि बौद्ध धर्माचा उदय होत होता. या वैचारिक संक्रमणाच्या

KalaaPushpa – Blog, Books and Art
इ.स. पूर्व सहावे शतक हे वैचारिक खळबळीचे आणि संक्रमणाचे होते. भारतामध्ये वैदिक यज्ञसंस्थेला आव्हान देणाऱ्या जैन आणि बौद्ध धर्माचा उदय होत होता. या वैचारिक संक्रमणाच्या
साधारणपणे सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या नीलमत पुराणाची सुरुवात राजा परिक्षिताचा मुलगा (पांडवांचा वंशज) जनमेजय आणि महर्षि व्यासांचे शिष्य ऋषी वैशंपायन यांच्या संवादाने होते. राजा जनमेजय
अखिल भारतीय साहित्य परिषद तर्फे ‘लोकदेवता आणि समाजजीवन’ हे ओनलाईन चर्चासत्र ५ सप्टेंबर २०२० ला आयोजिले होते. त्यातील हा भाग … लोकदेवता आणि भक्त. भारतातील
अनुपमेय निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त असणारा काश्मीर प्रांत आजही भारताचा मुकुटमणी आहे. गेल्या शतकापर्यंत काश्मीरचे हे अलौकिक सौंदर्य अनाघ्रात होते. ही अनाघ्रात आणि विलक्षण भूमी ऋषी
पद्मश्री सुभाष काक हे वैज्ञानिक असून Oklahoma State University–Stillwater येथे संगणक शास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार समितीचे सदस्य आहेत. त्यांनी विज्ञान,
रूपा भाटी या National Institute of Technology, रायपुर येथून स्थापत्यविशारद झाल्या. त्या अमेरिकेतील Institute of Advanced Sciences, MA येथे प्राध्यापक आहेत. त्या संशोधक असून त्यांनी
हा लेख आहे अमी गणात्रा यांनी लिहिलेला. अमी गणात्रा यांनी अहमदाबादच्या आयआयएम मधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी ब्राझील, अमेरिका, इंग्लंड, होंगकोंग आदि देशांमध्ये काम केले
श्री निलेश नीलकंठ ओक यांनी Chemical Engineering मध्ये MS ची पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक
मूळ भाषण – डॉ. गौरीताई माहुलीकर | मराठी अनुवाद – दिपाली पाटवदकर डॉ. गौरी माहुलीकर (gauri.mahulikar@cvv.ac.in) या मुंबई विद्यापीठातील माजी संस्कृत विभाग प्रमुख होत. सध्या
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनाग् ।भक्तविघ्नहनने धृतर(य)त्नं, तं नमामि भवबालकरत्नम् ।।१।। बुधभूषण, मूळ श्लोक भक्तसंकटे दूर कराया, सत्वर जो कृतीशिलमत्त हत्तीही वठणी वरती लिलया जो आणीलस्तवन जयाचे
Here are some facts that were NOT REPORTED by Media. See for yourself Media’s partial reporting; its white washing the activities of a certain section.
डियर समराट असोक, शिरसास्टांग नमस्कार इनंती इसेष. वळखलत ना सर, मला? म्या सोपोऱ्याचा दामू! तुमाला मागे मी पत्र धाडलं व्हतं न? माझी मागची पत्रे मिळाली
जे न देखे रवि ते देखे कवी असे म्हटले जाते. त्याची प्रत्यांतरे पावलोपावली येतात. सगळ्याच संस्कृतींमध्ये हे दिसते. प्राचीन ग्रीक कवींनी सूर्याला हेलीओस म्हटले. तो
कोणे एके काळी, रामनामाने शिळांना समुद्रात तारले होते. आज काही शिळांनी रामाच्या लढ्याला तारले. त्या शिळांची, दगडांची, शिलालेखांची, दगडी पन्हाळ्याची, कातळाच्या स्तंभांची, पाषाणाच्या मूर्तींची कथा…
गजोsमिथ्या। पलानयनमपि मिथ्या। ‘अद्वैत वेदांत’ शिकवताना, एक जबरदस्त ताण असतो. मुळात आपल्या अनुभूतीची पातळी कुठेच मॅच नसताना, असा विषय हातात घेणे कठीण होऊन जाते. मग
रामजन्मभूमी याचिकेत श्री रामलल्ला विराजमान ही देवता प्रत्यक्ष पक्षकार आहे. ह्या वादात प्रभू रामचंद्र हे कायदेशीर व्यक्ती मानून त्यांच्या निकट मित्र म्हणजे नेक्स्ट फ्रेंडकरवी उच्च
आषाढ सरी बरसल्या वर धरतीचे उत्फुल्ल रूप अधिकच लोभस आणि बहारदार दिसू लागते. आणि काही अवधीतच या अनुपम लावण्याने शृंगारलेल्या धरतीच्या सख्याचे श्रावणाचे आगमन होते.
चौथ्या शतकात भारतातील बौद्ध भिक्षुंबरोबर, बौद्ध धर्म रेशीम मार्गाने चीन मध्ये पोचला. पुढच्या एक-दोन शतकात बौद्ध धर्म चीन मधून कोरिया मध्ये आणि मग जपान मध्ये
असे म्हणतात की जेव्हा धर्माला मूर्त स्वरूप, मानवी रूप धारण करावे वाटले ,तेव्हा त्याने रामाच्या रुपाने जन्म घेतला।रामो विग्रहवान धर्मः। हेच आपल्याला प्रतिभेच्या संदर्भामध्ये म्हणायचे
अर्थशास्त्राच्या तिसऱ्या अध्यायात कौटिल्याने दुर्ग बांधणीचे नियम सांगितले आहेत. या मध्ये नदीदुर्ग (जलदुर्ग), पर्वतदुर्ग, धन्वदुर्ग (दलदलीच्या प्रदेशातील दुर्ग) आणि वन दुर्ग अशा दुर्गांचे वर्णन केले