“अग, ही बघ १८५७ मधली भाजी राहिलीये ह्या वाटीत!”, नरेन. फ्रीज मध्ये डोकं असल्याने त्याचा आवाज घुमतो. “नाही का त्या रात्री, अचानक मित्रांनी तुला पार्टीला

KalaaPushpa – Blog, Books and Art
“अग, ही बघ १८५७ मधली भाजी राहिलीये ह्या वाटीत!”, नरेन. फ्रीज मध्ये डोकं असल्याने त्याचा आवाज घुमतो. “नाही का त्या रात्री, अचानक मित्रांनी तुला पार्टीला
२००५ सालानंतर पुन्हा एकदा महापुरानं थैमान घातलं पण यावेळच्या पुरानं सांगलीला अक्षरशः नेस्तनाबूत केलं .सोमवारपासून पाणी वाढायला लागलं नि पहाता पहाता परिस्थिती गंभीर ते अतिगंभीर
८०० वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना संस्कृत समजण्यात येणाऱ्या अडचणीमुळे जो तोटा येत होता तोच तोटा आज आपल्याला प्राकृत मराठीचा परिचय नसल्यामुळे होतोय. एका मोठ्या भांडाराच्या चाव्यांसाठी आपले
आसाम. पूर्वोत्तर भागातलं भारताचं एक महत्त्वाचं राज्य. गेल्या पंधरा वीस दिवसात आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. आसाम म्हंटल्यावर जाहिरातीत दिसणारे चहाचे मळे पटकन डोळ्यासमोर येतात.
सारंग लेले, आगाशी
कधीतरी आपण सकाळी लवकर उठून काहीतरी करत असतो. खूप लक्ष देऊन करायला हवंय असं काही नसतं. आजूबाजूला मस्त शांतता असते. अश्यावेळी गाणी लावावी. लोकांसाठी गाण्यांचे
त्या नवीन प्रदेशात प्रवेश करती झाले तेव्हाच हरीणांचे हे सुंदर कळप जागोजागी दिसू लागले. थंडीनंतरचे दिवस होते तरी बहुधा बिनमौसमी येत असलेल्या पावसाने सगळं रान
प्रिय बाबा,२८ मे १९ ला तुम्हाला जाऊन पाच वर्षं झाली .या पाच वर्षांत अनेकदा वाटलं तुम्हावर लिहावं.पण तुमचं माझं असं जे काही आहे, ते इतकं