दैनिक सकाळच्या ‘अयोध्या पर्व’ या १२ एप्रिल २०२१ मध्ये पूर्व प्रसिद्ध लेख नेतृत्व आणि नेता नेतृत्व करणे म्हणजे मार्ग दाखवणे. दिग्दर्शन करणे. संकटाचा सामना

KalaaPushpa – Blog, Books and Art
दैनिक सकाळच्या ‘अयोध्या पर्व’ या १२ एप्रिल २०२१ मध्ये पूर्व प्रसिद्ध लेख नेतृत्व आणि नेता नेतृत्व करणे म्हणजे मार्ग दाखवणे. दिग्दर्शन करणे. संकटाचा सामना
स्थळ: अल्तामिरा गुहा समूह. कँटेब्रिया प्रदेश, स्पेनमहत्व: या गुहांमध्ये असणारी सुमारे २०००० वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे ( cave wall paintings ) स्थळ: लास्को गुहा फ्रान्समहत्व: या गुहांमध्ये
जीवकाला आज गुरू आत्रेयांनी तक्षशिला विद्यापीठापासून काही अंतरावर असणाऱ्या अरण्यात पाठवलं होतं. गुरुजींची आज्ञा होती की त्या अरण्यातून अशा वनस्पती आणायच्या की ज्यांचा वैद्यकशास्त्र आणि
सिंड्रेलाची गोष्ट ऐकून कोणी असे विचारात नाही की बुवा सिंड्रेलाने मुळात अन्याय सोसलाच का? किंवा “युरोप मधील समाज बालकामगारांना राबवून घेणारा होता.” किंवा “सिंड्रेलाने कुणाची
कंबोडिया मधले घनदाट अरण्य. गेली अनेक वर्षे या अरण्यात कुठलीही मानवी चाहूल नव्हती. त्यामुळं इथं पायवाटा असण्याचा ही प्रश्न नव्हता. अशा या अनोळखी प्रदेशात हेन्री
वयाच्या १४ व्या वर्षी एक कारकून म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत रुजू झालेला स्टॅमफर्ड रफेल्स त्याच्या दूरदृष्टी आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर जावा बेटांचा गव्हर्नर जनरल झाला
प्राचीन काळी झालेल्या एका युद्धात विदेह देशाचा एक राजा हरला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर विधवा झालेली त्याची राणी आपला राजकुमार आणि राजकोषातील
महाबाहू ब्रह्मपुत्र, महामिलनर तीर्थकोतोजुगधरि आइसे प्रकासी समन्वयर तीर्थ I हे महाबाहु ब्रह्मपुत्र, (तू साक्षात्) महामीलनाचे तीर्थ (आहेस) कित्येक युगांपासून व्यक्त करत आहेस समन्वयाचा अर्थ! डॉ.
मानस् सरोवर! आधी ब्रह्मदेवाच्या मनात निर्माण होऊन नंतर प्रत्यक्षात पृथ्वीवर अवतरलेले एक स्वर्गीय आणि दिव्य सरोवर! साक्षात् शिवाच्या सानिध्यात असणारे आणि गहिरी निळाई अंगभर वागवणारे
राजतरांगिणी या संस्कृत काव्याचे सात तरंग आहेत. यातील प्रत्येक तरंगात कवी कल्हणाने विविध राजे आणि त्यांच्या राज्यकारभाराचे सुरस वर्णन केले आहे. राजतरांगिणीमध्ये येणारे हे तरंग
इ.स. पूर्व सहावे शतक हे वैचारिक खळबळीचे आणि संक्रमणाचे होते. भारतामध्ये वैदिक यज्ञसंस्थेला आव्हान देणाऱ्या जैन आणि बौद्ध धर्माचा उदय होत होता. या वैचारिक संक्रमणाच्या
साधारणपणे सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या नीलमत पुराणाची सुरुवात राजा परिक्षिताचा मुलगा (पांडवांचा वंशज) जनमेजय आणि महर्षि व्यासांचे शिष्य ऋषी वैशंपायन यांच्या संवादाने होते. राजा जनमेजय
अनुपमेय निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त असणारा काश्मीर प्रांत आजही भारताचा मुकुटमणी आहे. गेल्या शतकापर्यंत काश्मीरचे हे अलौकिक सौंदर्य अनाघ्रात होते. ही अनाघ्रात आणि विलक्षण भूमी ऋषी
रूपा भाटी या National Institute of Technology, रायपुर येथून स्थापत्यविशारद झाल्या. त्या अमेरिकेतील Institute of Advanced Sciences, MA येथे प्राध्यापक आहेत. त्या संशोधक असून त्यांनी
श्री निलेश नीलकंठ ओक यांनी Chemical Engineering मध्ये MS ची पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनाग् ।भक्तविघ्नहनने धृतर(य)त्नं, तं नमामि भवबालकरत्नम् ।।१।। बुधभूषण, मूळ श्लोक भक्तसंकटे दूर कराया, सत्वर जो कृतीशिलमत्त हत्तीही वठणी वरती लिलया जो आणीलस्तवन जयाचे
Here are some facts that were NOT REPORTED by Media. See for yourself Media’s partial reporting; its white washing the activities of a certain section.
डियर समराट असोक, शिरसास्टांग नमस्कार इनंती इसेष. वळखलत ना सर, मला? म्या सोपोऱ्याचा दामू! तुमाला मागे मी पत्र धाडलं व्हतं न? माझी मागची पत्रे मिळाली
कोणे एके काळी, रामनामाने शिळांना समुद्रात तारले होते. आज काही शिळांनी रामाच्या लढ्याला तारले. त्या शिळांची, दगडांची, शिलालेखांची, दगडी पन्हाळ्याची, कातळाच्या स्तंभांची, पाषाणाच्या मूर्तींची कथा…
रामजन्मभूमी याचिकेत श्री रामलल्ला विराजमान ही देवता प्रत्यक्ष पक्षकार आहे. ह्या वादात प्रभू रामचंद्र हे कायदेशीर व्यक्ती मानून त्यांच्या निकट मित्र म्हणजे नेक्स्ट फ्रेंडकरवी उच्च