स्थळ: अल्तामिरा गुहा समूह. कँटेब्रिया प्रदेश, स्पेनमहत्व: या गुहांमध्ये असणारी सुमारे २०००० वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे ( cave wall paintings ) स्थळ: लास्को गुहा फ्रान्समहत्व: या गुहांमध्ये

KalaaPushpa – Blog, Books and Art
स्थळ: अल्तामिरा गुहा समूह. कँटेब्रिया प्रदेश, स्पेनमहत्व: या गुहांमध्ये असणारी सुमारे २०००० वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे ( cave wall paintings ) स्थळ: लास्को गुहा फ्रान्समहत्व: या गुहांमध्ये
जीवकाला आज गुरू आत्रेयांनी तक्षशिला विद्यापीठापासून काही अंतरावर असणाऱ्या अरण्यात पाठवलं होतं. गुरुजींची आज्ञा होती की त्या अरण्यातून अशा वनस्पती आणायच्या की ज्यांचा वैद्यकशास्त्र आणि
कंबोडिया मधले घनदाट अरण्य. गेली अनेक वर्षे या अरण्यात कुठलीही मानवी चाहूल नव्हती. त्यामुळं इथं पायवाटा असण्याचा ही प्रश्न नव्हता. अशा या अनोळखी प्रदेशात हेन्री
वयाच्या १४ व्या वर्षी एक कारकून म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत रुजू झालेला स्टॅमफर्ड रफेल्स त्याच्या दूरदृष्टी आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर जावा बेटांचा गव्हर्नर जनरल झाला
प्राचीन काळी झालेल्या एका युद्धात विदेह देशाचा एक राजा हरला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर विधवा झालेली त्याची राणी आपला राजकुमार आणि राजकोषातील
महाबाहू ब्रह्मपुत्र, महामिलनर तीर्थकोतोजुगधरि आइसे प्रकासी समन्वयर तीर्थ I हे महाबाहु ब्रह्मपुत्र, (तू साक्षात्) महामीलनाचे तीर्थ (आहेस) कित्येक युगांपासून व्यक्त करत आहेस समन्वयाचा अर्थ! डॉ.
मानस् सरोवर! आधी ब्रह्मदेवाच्या मनात निर्माण होऊन नंतर प्रत्यक्षात पृथ्वीवर अवतरलेले एक स्वर्गीय आणि दिव्य सरोवर! साक्षात् शिवाच्या सानिध्यात असणारे आणि गहिरी निळाई अंगभर वागवणारे
राजतरांगिणी या संस्कृत काव्याचे सात तरंग आहेत. यातील प्रत्येक तरंगात कवी कल्हणाने विविध राजे आणि त्यांच्या राज्यकारभाराचे सुरस वर्णन केले आहे. राजतरांगिणीमध्ये येणारे हे तरंग
इ.स. पूर्व सहावे शतक हे वैचारिक खळबळीचे आणि संक्रमणाचे होते. भारतामध्ये वैदिक यज्ञसंस्थेला आव्हान देणाऱ्या जैन आणि बौद्ध धर्माचा उदय होत होता. या वैचारिक संक्रमणाच्या
साधारणपणे सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या नीलमत पुराणाची सुरुवात राजा परिक्षिताचा मुलगा (पांडवांचा वंशज) जनमेजय आणि महर्षि व्यासांचे शिष्य ऋषी वैशंपायन यांच्या संवादाने होते. राजा जनमेजय
अनुपमेय निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त असणारा काश्मीर प्रांत आजही भारताचा मुकुटमणी आहे. गेल्या शतकापर्यंत काश्मीरचे हे अलौकिक सौंदर्य अनाघ्रात होते. ही अनाघ्रात आणि विलक्षण भूमी ऋषी
आषाढ सरी बरसल्या वर धरतीचे उत्फुल्ल रूप अधिकच लोभस आणि बहारदार दिसू लागते. आणि काही अवधीतच या अनुपम लावण्याने शृंगारलेल्या धरतीच्या सख्याचे श्रावणाचे आगमन होते.
अर्थशास्त्राच्या तिसऱ्या अध्यायात कौटिल्याने दुर्ग बांधणीचे नियम सांगितले आहेत. या मध्ये नदीदुर्ग (जलदुर्ग), पर्वतदुर्ग, धन्वदुर्ग (दलदलीच्या प्रदेशातील दुर्ग) आणि वन दुर्ग अशा दुर्गांचे वर्णन केले
साहित्यसङ्गीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः । तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥ – भर्तृहरि नीतिशतकम् साहित्य,संगीत आणि कलाविहिन मनुष्य साक्षात् पशुसमान आहे. हे पशुंचे
इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा उत्तरार्ध. मेकांग नदीच्या मुखाशी असणारे ओकिओ बंदर. या ठिकाणी भारतातून एक व्यापारी जहाज आले. यातील भारतीयांचा प्रमुख होता कौंडीण्य नावाचा ब्राह्मण.
ज्याने सदाचाराची शतकृत्ये करून, अनेक गुणांच्या उत्कर्षाच्या योगाने इतर राजे लोकांची कीर्ती आपल्या पायाच्या तळव्याने पुसून टाकली आहे – सज्जनांचा उत्कर्ष आणि दुर्जनांच्विया नाशाला कारणीभूत
इ.स. पूर्व पाहिले शतक. शुर्परक (आजचे सोपारा) आणि कल्याण या दोन व्यापारी बंदरांवर रोम मधून व्यापारी जहाजे येत असत. रोम मधून आलेल्या वस्तू इथून इतर
रेशीम मार्ग हा मध्य आशिया, गांधार, पार्थिया, पर्शिया मार्गाने चीनकडून रोमकडे जाणारा व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून रोमला मोठ्या प्रमाणावर रेशमाची निर्यात होत असे. रोमन
इ. स.पूर्व ३ ऱ्या शतकात चीनमध्ये हान राजवट होती. याच काळात चीनमध्ये हूण जमातीच्या टोळ्यांनी चिनी राजवटीला त्रस्त केले होते. या हूणांच्या टोळ्या अतिशय कडव्या
इ.स. पूर्व ३२२ मध्ये चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली आणि भारतातील राजकीय चित्र बदलू लागले. मौर्य घराण्याच्या स्थापनेच्या आधी भारतातील राजकीय घटना आणि प्रसंग या