भारतात अनेक मोठ्या नद्या आहेत आणि पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रशस्त असा किनारा लाभलेला आहे. नदीकाठावरील आणि समुद्रकिना-यावरील लोक सामान्यत: मासे गोळा करीत.

KalaaPushpa – Blog, Books and Art
भारतात अनेक मोठ्या नद्या आहेत आणि पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रशस्त असा किनारा लाभलेला आहे. नदीकाठावरील आणि समुद्रकिना-यावरील लोक सामान्यत: मासे गोळा करीत.
भारताला हिमालय, अरावली, विंध्य-सातपुडा, सह्याद्रि ते दक्षिणेतील निलगिरी पर्यंत अनेक प्रकार्चे पर्वत लाभलेले आहेत. त्याच बरोबर देशाच्या अशा डोंगराल भागाच्या अवतीभवती अनेक वने, घनदाट अरण्येही
मुख्य शहरापासून आजूबाजूला असलेल्या अनेक छोट्या गावातून आणि वाड्या वस्त्यांमधून मुख्यत्वे शेती हाच उद्योग असे. त्यामुळे या ठिकाणी शेतीला पूरक असे उद्योग असत. शेतीला पूरक
आजच्या काळात प्राचीन भारतीय उद्योगांकडे पहाताना त्यांचे काही विशेष लक्षांत घ्यायला हवेत. सर्वप्रथम उत्पादनांची विविधता आणि त्यातील कलात्मकता फार विलक्षण आहे. या काळातील अनेक गोष्टी
प्राचीन काळातील काही प्रमुख राजधान्या असलेली गावे पाहिली तर त्यात पाटलीपुत्र, अयोध्या, मथुरा, मिथिला, गया, मगध, त्रिपुरी, उज्जैन, पैठण, अमरावती, कलिंग, पुरी, कांची, रामेश्वर, कोची,
भारत हा एक खंडप्राय देश आहे. वैदिक काळापासून या देशाच्या विविध भागात लोकवस्ती वाढत गेली आणि इ.स. १२०० पर्यंत हा देश एक अतीशय ऐश्वर्य संपन्न
गढ मंडलाची दिव्य राणी, राणी दुर्गावती कथा तुझ्या शौर्याची आजही लोक तिथे सांगती चंदेलांची रुपवती कन्या असे शूर वीर गोंड राजा दलपतशहाला मनी मानीला वर
भाषा – संस्कृत, मराठी संकलक – श्रीकृष्ण वैद्य Free E-Book –> Click here for pdf file शाळेतून – Jack and Jill, Humpty Dumpty, Hickory Dickory
१६ व्या शतकात भारतात अनेक स्थित्यंतरे घडत होती. १३ व्या शतकात इल्तुतमिश भारतात आल्यापासून भारताच्या निरनिराळ्या भागात मुस्लिम आणि हिंदू राज्यांचा संमिश्र कारभार चालू होता.
आजच्या कोरोना व्हायरस – कोविद १९ अनुषंगाने अचानक श्री सातवळेकरांचे पुस्तक मिळाले. हे पुस्तक वाचून जी माहिती मिळाली ती मी इथे थोडक्यात मांडली आहे. २०